आरोग्य भाग- 21
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील.!-
१) आम्लपित्त :-
काळी मनुका,आलं,थंड दुध,आवळा,जिरे खावें.
२) मलावरोध :-
पेरु,पपई,चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न,दुध + पाणी, कोमटपाणी,त्रिफळा चूर्ण घ्या.पोटाचे व्यायाम करा,टाँयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस करा.लवकर पोट साफ होते.
३) हार्टअटैक / ब्लॉकेज :-
लसूण,कांदा,आलं खावें.रक्ताच्यागाठी होत नाहीत. रक्ताभिसरण उत्तम होते.
४) डिसेन्टरी / जुलाब :-
कापूर + गुळ एकत्र करून खावें. त्यावर पाणी प्यावें.लगेच गुण येतो.
५) खोकला :-
२/३ काळीमिरी चोखा दिवसातून तीन वेळा.खोकला थांबतो.
६) मुळव्याध :-
नारळाची शेंडी जाळून राख ताकातून दिवसातून २/३ वेळा घ्या.चांगला गुण येतो.रामदेव बाबांचा उपाय आहे.
७) दारूचे व्यसन :-
वारंवार गरम पाणी प्या.तसेच दारू पिण्याची आठवण येईल त्यावेळी जरूर गरमच पाणी प्या.२/३ महीन्यात दारू सुटेल.
८) डोळे येणे :-
डोळ्यांना गाईचे तुप लावा.आराम पडेल.कापूर जवळ ठेवा. संसर्ग वाढणार नाही.
९) स्टोन :-
पानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा.भरपूर पाणी प्या.
१०) तारूण्यासाठी :-
भाज्यांचा रस,आरोग्य पेय,फळे खा.गव्हांकुराचा रस,Green Tea,प्या.
संतुलित आहारात उपचार आहेत खरे,सर्वच आजार नक्कीच होतील बरे.
स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांच्या ग्रंथावर आधारित.